शेतीतील नवा शोध!AgroStar India
संशोधनासाठी वरोऱ्याचे शेतकरी ठरले महाराष्ट्रातील पहिले शेतकरी!
वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांनी शाेधून काढलेल्या एसबीजी-९९७ या सोयाबीन वाणाला केंद्र सरकारतर्फे कायदेशीर मान्यता दिलेली आहे. सोयाबीन वाणाच्या बाबतीत असे अधिकार मिळवणारे ते महाराष्ट्रा तील पहिले शेतकरी ठरले आहेत.
संदर्भ:-AgroStar India,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.