सल्लागार लेखAgroStar एग्री-डॉक्टर
शेतीमध्ये आता गरज जोडधंद्यांची
शेतीमध्ये आता गरज जोडधंद्यांची
शेती म्हणजे निसर्गाची अस्मानी आणि बाजारभावाची सुलतानी संकटांचा सामना करणारी व्यवस्था असल्याचा भास नेहमी होतो.नजीकच्या काळामध्ये शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीमध्ये सापडला आहे.यासारखी परिस्थिती यापूर्वीही अनेकदा उद्भवलेली होतीच परंत