AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
मिरची पिकातील विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण!
🌱मिरची पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यालाच व्हायरस, कोकडा किंवा बोकड्या नावाने देखील ओळखलं जात. याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पिकाची पाने गुंढाळून पिवळेपणा आलेला दिसतो आणि पाने कडक होतात.या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे शक्य नाही त्यामुळे रोगाचे वहन करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या रसशोषक किडी नियंत्रणात ठेवणे गरजेचे. कीटकनाशकाची फवारणी झाल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसाच्या अंतराने व्हायरस चे वहन होऊ नये या साठी कीटोगार्ड आणि पिकावरील ताणतणाव कमी करण्यासाठी सिलिकॉन यांची एकत्रीत फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख