AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
भात पिकातील तणांपासून अशी करा सुट्टी!
🌱पुर्नलागवडीनंतर भात पिकात तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अन्यथा तण पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, हवा आणि जागा यासाठी स्पर्धा करते. याचा परिणाम उत्पदनावर होतो. यासाठी लवकरात लवकर तण नियंत्रण करणे फार महत्वाचे असते. परंतु भात लागवड झाल्यानंतर कश्या पद्धतीने यावर उपाय करावा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख