AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पिकातील तणांपासून कायमची सुटका!
🌿बियाणे पेरणीनंतर सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे तणांची. ज्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. किंवा जर तणनियंत्रणासाठी योग्य वेळी योग्य फवारणी झाली नाही तर पुढे उत्पदनात देखील घट होते. 🌿तर शेतकरी मित्रांनो, आपली देखील पेरणी ची तयारी चालू असेल किंवा पेरणी उरकली असेल. तर सध्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. तुम्ही जर कापूस. सोयाबीन,मिरची,भुईमूग इत्यादी पिके घेत असाल तर तुम्ही त्यामध्ये परपेंडी एक्सट्रा हे तणनाशक वापरू शकता. 👉परपेंडी एक्सट्रा बद्दल अधिक माहिती👇🏻 🌿संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
4
इतर लेख