गुरु ज्ञानतुषार भट
तूर पिकातील पाणी व्यवस्थापन !
🌱तूर हे कडधान्य पीक बहुतांशी पावसाच्या पाण्यावर येते. ज्या
ठिकाणी पाऊस कमी झाला असेल आणि पिकास पाण्याचा मोठा ताण पडलेला दिसून आल्यास पिकाला पहिले पाणी पिकास फुलकळी लागताना, दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि
तिसरे पाणी शेंगांमध्ये दाणे भरताना द्यावे. शेतात अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
🌱संदर्भ:- तुषार भट
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.