AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
कांदा चाळ लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना नाही!
➡️राज्यामध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे शेतकरी कांदा ठेवण्यासाठी प्रामुख्खाने दगडाची किंवा बांबू पाचट वापरून चाळ तयार करून त्यामध्ये कांदा साठवण करीत असतात. ➡️परंतु बऱ्याचदा पावसामुळे हवामानामुळे कांदा खराब होतो यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील विपरीत परिणाम होतो. यामुळे कांदा चाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधल्यास त्याची गुणवत्ता राखली जाऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.तर कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज कसा करावा हे व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
0
इतर लेख