AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
आंबा पिकात पाणी व्यवस्थापन का आहे गरजेचे?
🌱आंब्याच्या झाडांना त्यांच्या उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे पाणी (पाऊस किंवा सिंचनातून) मिळणे आवश्यक आहे.आंबा बागेसाठी सर्वोत्कृष्ट सिंचन व्यवस्था निवडण्यासाठी, शेतकऱ्याने प्रदेश, मातीचा प्रकार, शेताची वैशिष्ट्ये (उदा. उतार), पाण्याची उपलब्धता आणि तिची (आर्थिक-तांत्रिक) क्षमता यांचा विचार केला पाहिजे. 🌱याचप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया कि कोणत्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्याने पिकासाठी जास्त फायद्याचे ठरते. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख