AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी अन्नदाता असून, त्यांचा सन्मान होण्याची आवश्यकता - उपराष्ट्रपती
कृषी वार्ताAgrostar
शेतकरी अन्नदाता असून, त्यांचा सन्मान होण्याची आवश्यकता - उपराष्ट्रपती
पुणे: शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्राला मजबूत करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान गावा-गावात पोहचविण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांचे उत्पन्न ही वाढेल,असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेच्या पदवीप्रदानच्या उद्घाटनप्रसंगी मांडले.
69
0
इतर लेख