कृषी वार्ताAgrostar
आता, काडीकचरा जाळण्यापासून मुक्त व्हा!
नवी दिल्ली – भारतीय कृषी अनुसंधान संस्था (आईएआरआई) पूसाच्या वैज्ञानिकांनी काडी कचरा जाळण्याची मोठी समस्या दूर केली आहे. हा खर्च अत्यंत कमी असल्याने, प्रत्येक शेतकऱ्याला हे आता सहज शक्य आहे. कारण हा काडीकचरा जाळण्यासाठी आता एका छोटया कॅप्सूलच्या स्वरूपात आले आहे, ज्याची किंमत फक्त ५ रू. आहे.