AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्य़ात जनावरांची विशेष काळजी घ्या
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
उन्हाळ्य़ात जनावरांची विशेष काळजी घ्या
• तापमानात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम जनावरांवरही होऊ शकतो. ज्यामुळे कधीकधी जनावरांना तणाव जाणवतो._x000D_ • उच्च तापमानामुळे जनावरांचा चार चावण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळे चारा खाण्याचे प्रमाण देखील कमी होते._x000D_ • दीर्घ उन्हाळ्याचे दिवस आणि सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम यामुळे उष्माघात किंवा सनस्ट्रोक होऊ शकतो. बर्याच वेळा यामुळे जनावरांचा मृत्यू देखील होतो._x000D_ • उष्णतेमुळे जनावरांचे वागणे बदलते, हे बदल दिसून आल्यास लवकरच त्याचे निदान केले पाहिजे._x000D_ _x000D_ उन्हाळ्यात जनावरांमध्ये होणारे बदल खालीलप्रमाणे:-_x000D_ • उच्च श्वासाचा दर: जनावरांचा श्वसन दर १५ ते २० पट वाढतो. जे शरीराच्या डाव्या बाजूला असलेल्या त्वचेच्या हालचालीद्वारे ओळखले जाऊ शकते. जनावरांच्या तणावामुळे परिस्थिती भयानक बनते. याव्यतिरिक्त, शरीराचे तापमान वाढते._x000D_ • तोंडाने श्वास घेणे: हे शेवटच्या स्थितीत तणावचे लक्षण आहे, ज्यामध्ये जनावर जीभ बाहेर काढून बाहेर उभे राहते._x000D_ • याची अधिक माहिती आपल्याला २२ मार्चच्या लेखात दिली जाईल._x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार पशु विशेषज्ञ_x000D_ _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
515
0
इतर लेख