कृषि वार्तालोकमत
पाऊस चांगला राहणार : अन्नधान्य उत्पादन वाढणार
देशातील यंदाचे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या २७.९५ कोटी टन उत्पादनापेक्षा अधिक होऊ शकते. कृषी सचिव शोभना पटनायक यांनी सांगितले की, मान्सूनचे दमदार आगमन,
किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि शेतमालाच्या उत्पादकतेत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत चांगले राहू शकते.
संदर्भ – लोकमत ९ जुलै १८