कृषि वार्तादैनिक भास्कर
भाजीपाला पिकांसाठी गावांमध्ये कोल्ड स्टोअरेजची शिफारस
कृषी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने गावांमध्ये कोल्ड स्टोअरेजची शिफारस केली आहे. अन्नधान्य, तेलबिया आणि भाज्या 4 ते 16% खराब होतात व दरवर्षी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान होते.
देशात सध्या 32. 77 हजार टन क्षमतेच्या कोल्ड स्टोरेजची कमी आहे.
संदर्भ - दैनिक भास्कर 23 एप्रिल 18