AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हिरवळी खतांचे फायदे
जैविक शेतीअॅग्रोवन
हिरवळी खतांचे फायदे
हिरवळी खतांचा उपयोग जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी केला जातो. हिरवळीचे खते हे दोन मार्गांनी मिळविता येतात. जमिनीमध्ये हिरवळी खतांची पेरणी करून व जंगलामध्ये झाडांची हिरवी पाने तसेच झाडांच्या शाखा पानांसहित मातीमध्ये कुजवून खत तयार केले जाते. धेंचा, ताग, शेवरी या पिकांचा हिरवळी खत म्हणून वापर केला जातो.
हिरवळी खतांचे फायदे: • जमिनीमध्ये जैविक घटक व हयूमसचे प्रमाण वाढविते • नत्र प्रमाणात वाढ होते • मातीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते • मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविते • मातीमध्ये असलेले सेंद्रिय घटक पिकांना मुळाद्वारे पोहचविते • पुढच्या पिकांसाठी पोषकतत्व उपलब्ध करून देते. संदर्भ - TNAU अॅग्रीपोर्टल जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
412
2