योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी मदत!
➡️ महाराष्ट्र राज्यातील फळ बागायतदार शेतकन्यांना त्यांच्या फळ बागांना होणाऱ्या हवामान बदल तसेच हवामानाच्या धोक्या मूळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास अशा हवामान आधारित धोक्यापासून फळ पिकांना विम्याचे सुरक्षा कवच हे प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना अंतर्गत देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास शेतकरी खचून जाऊ नये. ➡️तसेच त्यांना विम्याच्या माध्यमातून संरक्षित करण्यासाठी हवामान आधारित फळ पीक विमा ही योजना राबविण्यात येते.त्याअंतर्गत सरकारने नवीन घोषणा केली आहे. तर यामध्ये सरकारने कोणते नवीन पाऊल उचलले आहे. हि माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
2
इतर लेख