AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान बदल हे जगासमोरचे आव्हान
कृषी वार्ताAgrostar
हवामान बदल हे जगासमोरचे आव्हान
नवी दिल्ली: देशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील अन्नसुरक्षा राखण्यात ते महत्वाची भूमिका बजावत असल्याचे मत उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी डब्ल्यूआरआय इंडियाने आयोजित केलेल्या ‘कनेक्ट करो’ या वार्षिक समारंभात मांडले. नायडू म्हणाले, कृषी क्षेत्र अधिक फायदेशीर होण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांच्या मालाला अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या पाहिजेत. निसर्गाच्या संवर्धनासाठी विकासाच्या धोरणात सुधारणा करण्याची गरज असून, त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे.
133
0
इतर लेख