अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण!
खरीप हंगामात अतिरिक्त पावसामुळे भुईमूग पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी पेरणी ही रुंद गादीवाफ्यावर करावी, यामुळे अतिरिक्त पाणी सरी मध्ये राहून पिकाची मुळी जादा पाण्यात रहात नाही. रुंद गादीवाफ्यावर पेरणी साठी ३०*१५ सेंमी अंतर राखावे. तसेच पेरणी साठी एकरी ३५ ते ४० किलो बियाणे वापरावे. सुरुवातीच्या काळात पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि शेंगांच्या गुणवत्तेसाठी जमिनीतून एकरी १०० किलो डीएपी आणि ३ किलो गंधक द्यावे.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.