गुरु ज्ञानAgrostar India
भूमिका खत ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान !
🙏🏻नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करतात आणि तिने अत्याचारी राक्षस महिषासुराचा वध केला होता . या दिवसाचा रंग राखाडी आहे, जो परिवर्तनाची ताकद दर्शवितो. राखाडी तटस्थता आणि संतुलन दर्शवते. राखाडी हा बुद्धीचा आणि तडजोडीचा रंग आहे. आणि आपल्या कृषी क्षेत्रात उत्पादनाला चालना देण्यासाठी काही क्रांत्या झाल्या होत्या. त्यामध्ये रासायनिक खते उत्पादन राखाडी क्रान्तीने चालू झाले होते. त्यामुळे आज आपण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या भूमिका या खताचा शेतकऱ्यांना कसा रीझल्ट मिळाला याबद्दल माहिती घेणार आहोत.
🙏🏻संदर्भ: Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.