मंडी अपडेटअॅग्रीवॉच
बार्लीचे बाजारपेठेतून ताजी माहिती
वर्षातील ह्या काळात बार्लीचे उत्पादन चांगले असल्यामुळे एप्रिलच्या मध्यापासून बाजारातील आवक वाढण्याची अपेक्षा आहे.
राजस्थानातील बाजारपेठांमध्ये बार्लीचे भाव कमी होण्याचा अंदाज आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी आपला माल विकण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण, पावसाळ्यामध्ये बार्लीच्या पिकाची गुणवत्ता घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांना हे पिक फार काळ साठवून ठेवता येत नाही.