आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पुनर्लागवड करण्यापूर्वी भाताच्या रोपांचे शेंडे तोडा.
पुनर्लागवड करण्यापूर्वी भाताच्या रोपाचे शेंडे छाटल्यामुळे भातातील खोड पोखरणाऱ्या अळीने घातलेली अंडी नष्ट होतात आणि पुढे खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.