आंतरराष्ट्रीय कृषीप्रभात मालवीया
पाण्याच्या योग्य वापरासाठी शेततळे
• दुष्काळ काळात शेतकर्यांसाठी शेततळे हे एक वरदान आहे.
• यामुळे शेतीच्या सिंचन कामात मोलाची भर पडते, तलावांमधून मिळणारे पाणी जनावरे तसेच पिकांच्या सिंचनासाठी उपयोगी पडते.
• या शेततळ्यामध्ये मच्छीपालन देखील करता येते त्यामुळे पाण्याचे मूल्य वाढते तसेच शेतीसाठी पोषक घटक मिळण्यास मदत होते.
• अशा तलावाच्या चारी बाजूने संरक्षित कंपाऊंड करावे.
संदर्भ :- प्रभात मालवीया
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!