कृषी वार्तासीएनबीसी टीव्ही १८
नाबार्डच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३०,००० कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली!
सुमारे ३ कोटी शेतकऱ्यांना, मुख्यत: अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी नॅशनल बँक ऑफ अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या माध्यमातून गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारने अतिरिक्त ३०,००० कोटींच्या आपत्कालीन भांडवलाच्या निधीची घोषणा केली._x000D_
आर्थिक उत्तेजन पॅकेजच्या दुसर्या टप्प्याची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "नाबार्ड पीक कर्जाच्या आवश्यकतेसाठी ३०, ००० कोटींचा अतिरिक्त पुनर्वित्त सहाय्य करेल"._x000D_
रब्बी व सध्याची खरीप गरज भागविण्यासाठी 3 कोटी शेतकऱ्यांना , मुख्यत: लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांना लाभ देण्यासाठी ९०,००० कोटी रुपयांहून अधिक रुपये नाबार्डने मंजूर केले आहेत."_x000D_
संदर्भ - सीएनबीसी टीव्ही १८, १४ मे २०२०,_x000D_
यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_