AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नाबार्डच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३०,००० कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली!
कृषी वार्तासीएनबीसी टीव्ही १८
नाबार्डच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३०,००० कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली!
सुमारे ३ कोटी शेतकऱ्यांना, मुख्यत: अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी नॅशनल बँक ऑफ अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या माध्यमातून गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारने अतिरिक्त ३०,००० कोटींच्या आपत्कालीन भांडवलाच्या निधीची घोषणा केली._x000D_ आर्थिक उत्तेजन पॅकेजच्या दुसर्या टप्प्याची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "नाबार्ड पीक कर्जाच्या आवश्यकतेसाठी ३०, ००० कोटींचा अतिरिक्त पुनर्वित्त सहाय्य करेल"._x000D_ रब्बी व सध्याची खरीप गरज भागविण्यासाठी 3 कोटी शेतकऱ्यांना , मुख्यत: लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांना लाभ देण्यासाठी ९०,००० कोटी रुपयांहून अधिक रुपये नाबार्डने मंजूर केले आहेत."_x000D_ संदर्भ - सीएनबीसी टीव्ही १८, १४ मे २०२०,_x000D_ यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_
775
2
इतर लेख