AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनग्रेट महाराष्ट्र
जनावरांची पावसाळयात अशी घ्या काळजी!
पावसाळयात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता असणे फार आवश्यक असते. स्वच्छता नसल्यास, पशुपालकांसमोर माशा व गोचिडची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. प्रशांत योगी यांनी स्वस्त व मस्त उपाय या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. एवढेच नाही, तर या उपायाने ही कमी नाही आले, तर यासाठी आदि उपाय त्यांनी सुचविले आहेत. आपल्याला ही पावसाळयात या जनावरांबाबत या समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर आपण हा व्हिडीओ नक्की पहा अन् चिंतामुक्त रहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Great Maharashtra, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3