सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गाजर गवंतापासून मिळवा मुक्ति!
• शेतामध्ये उगवलेली गाजर गवत केवळ मानवांनाच नव्हे तर इतर पिकांनाही हानी पोहचवतात.
• हे तणांमधील सर्वात विध्वंसक तण आहे कारण यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.
• यामुळे पिकांचे उत्पादन ३०-४० टक्क्यांनी घट होते, त्यामुळे त्याचे नियंत्रण अत्यंत महत्वाचे आहे.
• या तणात एस्क्यूटरपिन लेक्टोन नावाचे विष आढळले जाते, ज्याचा कि पिकांच्या उगवण आणि वाढीवर विपरित परिणाम करतात.
• गाजर गवत हे पिकांव्यतिरिक्त मानवांसाठी आणि प्राण्यांसाठी एक गंभीर समस्या आहे.
• या तणांच्या संसर्गामुळे अग्जिमा, ऍलर्जी, ताप, दमा सारखे घातक रोग उद्भवतात. ते खाल्ल्याने प्राण्यांमध्ये बरेच रोग होतात.
• हा व्हिडिओ त्याच्या नियंत्रणासाठी काळजीपूर्वक पहा.
संदर्भ - अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी एक्सलन्स सेंटर
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसह सामायिक करा.