AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केंद्र सरकारकडे दाळीचा पुरवठा अजून ही शिल्लक!
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केंद्र सरकारकडे दाळीचा पुरवठा अजून ही शिल्लक!
केंद्र सरकारने आॅगस्ट महिन्यात राज्य सरकारला स्वस्त दाळ विकण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पाच महिने झाले, तरी राज्यांनी आतापर्यत केंद्रीय सरकारकडून ५.५० लाख टन ही दाळ खरेदी केली आहे. केंद्र सरकारच्यावतीने राज्यांना दाळीची विक्री घाऊक मुल्यने १५ रू. प्रति किलो स्वस्त भावात विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने ९ आॅगस्ट २०१८ ला घेतला होता, मात्र अजून ही केंद्र सरकारकडे दाळीचा पुरवठा शिल्लक आहे. केंद्र सरकारजवळ दाळीचा पुरवठा जास्त आहे, मात्र या दाळीसाठी राज्यांची मागणी कमी प्रमाणात आहे. दाळीचा हा पुरवठा जास्त वेळ ठेवू शकत नसल्यामुळे सार्वजिक कंपनी समोर ही दाळ खुल्या बाजारात मोठया प्रमाणात विकली गेली पाहिजे. सुत्रांच्या अनुसार, नेफेडच्या खुल्या बाजारात आतापर्यत १२ लाख टनपेक्षा जास्त दाळ विकली गेली आहे. नेफेडचे उत्पादक असलेल्या राज्यांमध्ये ४,०५० ते ४,४०५ रू.प्रति क्विंटलच्या भावामध्ये हरभरा विकत आहे. जेणेकरून नेफेडने हरभराची खरीद समर्थन मुल्य ४,६२० रू. प्रति क्विंटलच्या भावामध्ये केली होती.
नेफेड के जवळ ३८ लाख टन दाळीच्या पुरवठा आहे - नेफेडजवळ जवळजवळ ३८ लाख टन दाळीचा पुरवठा आहे, जेणेकरून चालू खरीप हंगामामध्ये उडीद,मूग व तूरची न्यूनतम समर्थन मुल्य (एमएसपी) वर खरेदी सुरू आहे. प्राइस स्पोर्ट योजने अंतर्गत नेफेडने मागील दोन वर्षामध्ये ५१.६२ लाख टन दाळ खरेदी केली आहे. याव्यतिरिक्त भारतीय खादय निगम (एफसीआई) यांच्याजवळदेखील दाळीचा पुरवठा शिल्लक आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १२ जानेवारी २०१९
3
0