AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी क्षेत्रातील आदर्श राज्य महाराष्ट्र
कृषि वार्ताAgrostar
कृषी क्षेत्रातील आदर्श राज्य महाराष्ट्र
पुणे: भारत हा कृषी प्रधान देश असून देशाचा विकास हा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, बागकाम, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया, कृषी निर्यात, जल संरक्षणासह कृषी क्षेत्रात आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला आदर्श राज्य बनविण्याचे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे केले.
1
0
इतर लेख