अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
कांदा पिकात ४५ दिवसानंतर अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
कांद्यामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक असते. कांदा पिकात ४५ दिवसानंतर योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास उत्पादन वाढीस मदत होते. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा 'अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टरां'चा सल्ला जरूर बघा
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.