अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकाच्या वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी
महाराष्ट्रात कांदा पिकाचे उत्पादन हे खरिप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु पिकामध्ये कंदाचा आकार, रंग व्यवस्थित न होणे तसेच कांदा वाढीच्या अवस्थेतच त्याला फुले लागणे ह्या समस्या वातावरणाच्या बदलासोबतच अयोग्य वाणाची निवड केल्यामुळे देखील होऊ शकते, यावर उपाय म्हणून कांदा बियाणे निवड करताना ते खरिप किंवा उशिरा खरिप हंगामासाठी तसेच आपल्या विभागासाठी योग्य आहे का याची खात्री करूनच वाण निवडावे व योग्य हंगामातच त्याची लागवड करावी.
खरीप हंगामासाठी उत्तम वाण -
पंचगंगा - सुपर, पंचगंगा - एक्सपोर्ट स्पेशल, पंचगंगा - निफाड सिलेक्शन, पंचगंगा - एक्सपोर्ट सुपर, बसवंत ७८०, एन ५३ अर्का कल्याण, फुले समर्थ, ॲग्रीफाऊंड डार्क रेड, भीमा सुपर, पंचगंगा - सरदार
संबंधित उत्पादने
AGS-S-1913,AGS-S-2866,AGS-S-628,AGS-S-2313,AGS-S-320
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.