जनावरांना थेट गरम वाऱ्यापासून संरक्षण दिले पाहिजे. तसेच जनावरांना ४-५ वेळा आंघोळ घातली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील. जनावरांना सकाळ आणि संध्याकाळी चारा द्यावा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.