गुरु ज्ञानAgroStar
उन्हाळ्यात खतांचा पिकात वापर करताना घ्या काळजी!
🌱सर्व पिकांमध्ये जास्तीत जास्त उत्पादनासाठी आणि गुणवत्तेसाठी पिकात लागवडीचे, पाण्याचे तसेच संतुलित अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. परंतु उन्हाळ्यात मार्च ते एप्रिल च्या दरम्यान तापमान अतिशय जास्त असल्यामुळे जी खते अथवा अन्नद्रव्ये उष्णता निर्माण करतात त्यांचा पिकास वापर करणे टाळावा. जेणेकरून पिकांचे जास्त तापमानामुळे होणारे नुकसान टाळले जाईल. उष्णता निर्माण करणाऱ्या खतांमध्ये कोंबडी खत, सिंगल सुपर फॉस्फेट (11 % गंधक घटक असल्यामूळे), तसेच गंधक 90 % इत्यादीचा समावेश होतो.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.