कृषी वार्ताAgrostar
आता, शासन उपग्रहाच्या माध्यामातून करणार पिकांच्या नुकसानीचे आकलन
मुसळधार पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. हो, कारण पीक नुकसानीबाबत समस्येचे निराकरण करण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक मोठे पाऊल उचलले आहे.