कृषि वार्ताTech With Rahul
अवकाळी पावसाने केले पिक उध्वस्त!
➡️गेल्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवीण्याकरीता आवश्यक अश्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा.
➡️संदर्भ : Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.