अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कांदा पिकातील तण व्यवस्थापन!
➡️ महाराष्ट्रात खरिफ तसेच रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते यामध्ये कांदा पेरणी करून अथवा पुनर्लागवड करून केला जातो.
➡️ पिकात तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अन्यथा तण पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, हवा आणि जागा यासाठी स्पर्धा करते.
➡️ यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. यावर उपाययोजना विषयी अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.